डिजिटलगावयोजना :
योजनेचाशुभारंभ - 1 मे 2016.
डिजिटलगाव - नागपूरजिल्ह्यातीलमौदातालुक्यातीलखंडाळा, कामठीतालुक्यातीलखसालावतरोडी, हिंगणातालुक्यातीलदाभा, आणिनागपूरग्रामीणतालुक्यातीलविहीरगावयापाचग्रामपंचायतीडिजिटलकरण्यातआल्याआहेत.
नागपूरहाजिल्हा 'डिजिटलग्राम' करणारादेशातीलपहिलाजिल्हाहोय.
अशीआहेयोजना -
डिजिटलइंडियाधर्तीवरराज्यातडिजिटलग्रामहीयोजनासुरूकरण्यातआलीआहे. यायोजनेअंतर्गतनागपूर
जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायतीनॅशनलआप्टिकफायबरनेटवर्कनेजोडण्यातयेणारआहेत. ज्याच्यामाध्यमातूनशेतीउद्योगालामोठाफायदाहोणारआहे.
जगातकुठल्याहीबाजारपेठेतशेतमालाचीविक्रीखरेदीवमालाचेभावमाहितीकरूनघेण्याबरोबरच
शेतकर्यांनामोबदलाहीघेतायेणारआहे.
ग्रामीणभागातीलविद्यार्थ्यांसाठीई-ग्रंथालयसुरूकरण्यातयेणारआहे.
नगराध्यक्षनिवडप्रत्यक्षजनतेकडून :
मंत्रीमंडळाचानिर्णय - 10 मे 2016
नगरपालिकेच्यानगराध्यक्षाचीनिवडप्रत्यक्षजनतेकडूनहोणारआहे. पूर्वीनगरसेवकांकडूननिवडहोतअसे.
राज्यात 2001 ते 2006 याकाळातथेटनगराध्यक्षनिवडूनदेण्याचीपद्धतहोती.
नगरपालिकेच्याअर्थसंकल्पापैकी 25 टक्केरक्कमखर्चकरण्याचाअधिकारनगराध्यक्षांनाअसणारआहे.
महानगरपालिकेतदोनऐवजीचारसदस्याचाएकप्रभागराहील, तरनगरपालिकेतचारऐवजीदोनसदस्यांचाएकप्रभागराहणारआहे.
No comments:
Post a Comment